वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

लेखक : आमिर खान, अभिनेता आणि निर्माते मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषद आणि व्हेज बाजाराविषयी भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश. भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे…

Read More

विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरात गाजणार

छत्रपती संभाजीनगर येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली आहे. या संमेलनात तीन दिवस विविध कार्यक्रम होतील. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिल्ली मराठी साहित्य संमेलन भाजप सरकारच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला. त्या…

Read More

जिल्हा परिषद शाळा सांजोरीत रंगला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार

आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही प्रगती केली पाहिजे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी त्यांचं अनुकरण करायला हवं, असं प्रतिपादन धुळे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्ही.बी. घुगे यांनी जिल्हा परिषद शाळा सांजोरी येथे पार पडलेल्या सांस्कृतिक व वार्षिक पारितोषिक वितरण…

Read More

बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव धुळ्यात संपन्न

बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखा नियोजित यहा के हम सिकंदर हा दिव्यांग मुलांचा विविध कलागुणांचा महोत्सव दि २२ ऑक्टोबर रोजी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात जल्लोषात संपन्न झाला या महोत्सवात जिल्ह्यातील 17 दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील यावेळी…

Read More

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, कायदेशीर अडथळे झाले दूर

यापूर्वी, 8 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला विचारले होते की, जल्लीकट्टूसारख्या बैलावर नियंत्रण मिळवण्याच्या खेळात कोणत्याही प्राण्याचा वापर करता येईल का? यावर सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, जल्लीकट्टू हे केवळ मनोरंजन नाही. उलट, हा एक मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा कार्यक्रम…

Read More
Back To Top