“एक पेड माॅ के नाम” उपक्रमांतर्गत साक्रीत वृक्षारोपण

साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि साक्री तालुका निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात “एक पेड माॅ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाचार ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साक्री वनपरिक्षेत्राचे आर.एफ.ओ. विनायक खैरनार, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या — शिवसेना (उबाठा गट)चे धरणे आंदोलन

शिंदखेडा, धुळे —अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज शिंदखेडा येथे शिवसेना (उबाठा गट)च्या वतीने भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा चौफुलीपासून सुरू झालेल्या या मोर्चात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे!, प्रति हेक्टर…

Read More

२३ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार पांझरा कान साखर कारखाना; ९ ऑक्टोबरला भव्य शेतकरी मेळावा

साक्री (जि. धुळे) – साक्री तालुक्यातील गेल्या २३ वर्षांपासून बंद असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला अखेर गती मिळणार आहे. येत्या गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखाना साईटवर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात कारखान्याचे स्पायका ग्रीन ऍग्रो अँड डिस्टलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे औपचारिक हस्तांतरण होणार आहे. या ऐतिहासिक…

Read More

शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या डुक्करांचा बंदोबस्त करा; प्रशासनाकडे शेतकऱ्यांची मागणी

धुळे : धुळे तालुक्यातील गरताड परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या पाळीव डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डुकरांनी थैमान घातले आहे. या डुकरांमुळे बाजरी, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार सूचना करूनही पाळीव…

Read More

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान,खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा धुळे तालुक्यात दौरा

धुळे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषतः धुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असून…

Read More

मा.आ.कुणाल पाटील आणि पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत विंचूरला शेतकरी मेळावा

धुळे : शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत असतानाच त्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे. मात्र शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त शेतीचा अवलंब केल्यास भरघोस उत्पन्न मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले. विंचूर येथे पार्श्‍व जेनेटिक्स इनोव्हेज सिडसतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला की, यंदाचा पावसाळा दि….

Read More

धुळे जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; शेतकरी संघटनेची मागणी

ळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः साक्री, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केली आहे. ईश्वर पाटील यांनी सांगितले की, राज्य…

Read More

धुळे तालुक्यात पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात

धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पावसामुळे मका कपाशी , कांदा, कडधान्य , ज्वारी , बाजरी यांसह अनेक शेती पिकांचा बळी लागला आहे. धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकरयांचे हातात तोंडाशी आलेले मका…

Read More

पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा; आवक घटल्याने भाव दुप्पट

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळ भाजी विक्रेत्यांना होत आहे… पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटे उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्यांची आवक कमी झाली आहे.. त्यामुळेच 400…

Read More

सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवून मोठ्या गुंतवणुकीने उभारलेले सौर ऊर्जा प्रकल्प संकटात

विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा व्यापारी संघाने व्यक्त केला निषेध महावितरणच्या २५ जून २०२५ च्या पुनरावलोकन आदेशाद्वारे लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँग्रीकल्चर, लघु उद्योग भारती, धुळे व्यापारी महासंघ,डामा ( धुळे अवधान मेनु असोसिएशन), स्पुन मॅनु असोसिएशन आदी संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केला आहे.या…

Read More
Back To Top