“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!”अभियानाचा धुळे जिल्ह्यात शुभारंभ

आ.काशीराम पावरा, आ.मंजुळा गावित यांच्यासह लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष अभियानाची सुरुवात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . या अभियानाच्या निमित्ताने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग…

Read More

रावेर एमआयडीसी साठी जागा मिळावी -पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप अग्रवाल यांची मागणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक धुळे जिल्हातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून आता जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी एमआयडीसीचा विकास करणे आवश्यक आहे. नरडाणा एमआयडीसी बरोबरच रावेर एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.रावेर एमआयडीसी च्या विकासासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…

Read More

साक्री तालुक्यातील वीटाई गावाजवळ जंगलात भीषण आग! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वीटाई (ता. साक्री) | साक्री तालुक्यातील वीटाई गावाच्या परिसरातील जंगलामध्ये लागलेल्या आगीने गुरुवारी (११ एप्रिल) रात्री ७.३० वाजता रौद्र रूप धारण केले. आग नेमकी केव्हा लागली हे स्पष्ट नसले तरी रात्रीच्या अंधारात तिच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वीटाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच साक्री तालुक्याच्या देरमाळ डोंगर भागात…

Read More

साक्री पिंपळनेर रोडवरील भागड्या डोंगराला आग; निसर्गसंपत्तीचा मोठा विध्वंस

धुळे | साक्री-पिंपळनेर रोडवरील मालपूर कासारे फाट्याजवळ असलेल्या भागड्या डोंगराला आज दुपारी अचानक आग लागली. झाडे आणि गवताला लागलेल्या या आगीत डोंगरावरील व डोंगराखालील मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या ही आग अधिकाधिक पसरत असून, स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्वरित याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. अद्याप या आगीचे…

Read More

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवले; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णतः हटवले असून, त्यामुळे कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून पोषक हवामानामुळे उत्पादनही जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यानुसार, राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे पणन मंत्री…

Read More

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद पुण्यात संपन्न पुणे – बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने व प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे,त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्त्व…

Read More

शिरूड-बोरी परिसरासाठी गिरणा डावा कालव्यातून लवकरच रब्बीसाठी आवर्तन- कुणाल पाटील

धुळे तालुक्यातील शिरूड – बोरी परिसरासाठी गिरणा पांझण डाव्या कालव्यातून लवकरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान शिरूड बोरी परिसरासाठी पाणी सोडावे याकरिता श्री कुणाल पाटील यांनी गिरणा पांझण डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता, उप अभियंत्यांशी नुकतीच चर्चा करून पाणी सोडण्याबाबत मागणी केली. गिरणा…

Read More

कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे : प्रा शरद पाटील

धुळे: खान्देश विभागासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना धुळे येथे करावी, अशी मागणी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. साक्री रोडवरील या पत्रकार परिषदेला माजी आमदार शरद पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, कैलास पाटील, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. हवामानातील बदल आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता पिक पद्धतीत मोठे बदल होत आहेत. या…

Read More

राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना मुंबई, दि. 22 : राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.  आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री…

Read More

अक्कलपाडा पाटाची दुरुस्ती करा ! नेर ग्रामस्थांची मागणी

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव…

Read More
Back To Top