
करजकुपा गावात वारंवार वीज बिघाडांनी शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजनेची जोरदार मागणी
नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील शेतकरी व ग्रामस्थ गेले काही महिने खंडित वीजपुरवठा, भारनियमन आणि वारंवार बिघाडांमुळे त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावातील वीजपुरवठा सध्या सुंदरदे येथून होत आहे, कारण अवकाळी पावसामुळे काही दिवसांपूर्वी…