
मुंबई

बोराडी ग्रामपंचायतीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार,
बोराडी ग्रामपंचायतीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीने बाजी मारली असून ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे नागरी सेवा दिनानिमित्त पार पडलेल्या…

पत्रकार संरक्षण कायद्याच्या नोटिफिकेशनसह सन्मान योजनेतील अटी शिथिल करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
दहा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन लवकरच जारी करण्यात येईल, तसेच ‘पत्रकार सन्मान योजने’च्या अटी शिथिल करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यातील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच’ च्या…

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील ४४३५ रिक्त पदांच्या भरतीस गती
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ४४३५ सहायक प्राध्यापक पदे रिक्त असून, या पदभरतीसाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटी दूर करून लवकरच भरती प्रक्रियेला गती दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपालांनी यापूर्वी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानहून हल्ल्याची धमकी
मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून संदेश आला. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मलिक शहबाज हुमायून रजा असे सांगितले आहे. “मुंबई वाहतूक पोलिसांना पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. यात मलिक…

११ वर्षांच्या प्रेमसंबंधाचा भीषण शेवट: विवाहाच्या आधीच प्रियकराचा प्रेयसीवर चाकू हल्ला
मुंबईतील विरार येथे एक धक्कादायक घटना घडली. ११ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तरुणाने संशयातून आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. डिसेंबर महिन्यात दोघांचे लग्न ठरले होते, मात्र त्याआधीच प्रियकराने धारदार शस्त्राने तिला गंभीर जखमी केले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गास कोपरी गावात राहणारा अक्षय जनार्दन पाटील आणि २३ वर्षीय भाविका भालचंद्र गावड यांचे गेल्या…

राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना मुंबई, दि. 22 : राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री…

पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात ; टेम्पोच्या धडकेने बस २० फूट दरीमध्ये कोसळली
पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खंडाळा घाट व खोपोलीदरम्यानच्या परिसरात एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने पुढे जाणाऱ्या बसला पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. त्यामुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला २० फूट खड्ड्यात उलटून पडली. अपघातात ३ जण गंभीर असून ९ जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि खाजगी प्रवासी बस सांगोला…

भाजपच्या पहिल्या यादीत कोणा कोणाला मिळाली संधी ..
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदसाठी भाजपाने आज पहिली यादी जाहीर केली आहे . यात पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यादी बाबत प्रचंड उत्सुकता होती, अखेर आज २० ऑक्टोबर रोजी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने पहिली यादी जाहीर केली. यात बघू या कोणा कोणाला संधी मिळाली ते… भाजपची पहिली उमेदवार यादी अशी – नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस,…

मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अष्टीवकर तर कार्याध्यक्षपदी काटकर यांची निवड
रचिटणीस म्हणून नाईकवाडे तर कोषाध्यक्षपदी मन्सुरभाई शेख यांना संधी मुंबई : 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर आणि सरचिटणीस म्हणून परभणीचे पत्रकार सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भोळे यांच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी काल,…

कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी, तृतीयोपंथीय चोरट्यांची टोळी सक्रिय
ल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळीच सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरून बाप्पाच्या मूर्तीसमोर नाचत चक्क घराटाळ्या दागिन्यांवरच ते डल्ला मारत आहेत. विशेष म्हणजे दागिने पळवल्यावर ते घरच्यांकडून पैशांची मागणी देखील करत आहेत.कल्याणच्या वाडेघर परिसरात अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र पाटील यांच्या घरात ४ ते ५ तृतीयपंथीयांनी शिरत गणपतीच्या बाजूला…
- 1
- 2