थाळनेरमध्ये होमगार्ड संघटनेच्या ७८ व्या वर्धानपन दिनानिमित्त सात दिवसाचे स्वछता अभियान

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने होमगार्ड पथकाने ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर, सात दिवस स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला. मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली. सण,उत्सव,निवडणुका,…

Read More

खळबळजनक : शिरपूर तालुक्यात आढळला कुजलेला मृतदेह

शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ओढणीच्या साहाय्याने पाठीमागे दोन्ही हात बांधून त्याच ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याप्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात काल दि २४…

Read More

शिरपूर पोलिसांनी पकडला मोठा शस्त्रसाठा

एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक निसरीक्षक सुरेश शिरसाठ याना मिळाली . त्यांनी तात्काळ फिल्डिंग लावून मुंबई आग्रा महामार्गावरील सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे नाकाबंदी करून या कर ला अडवले या कार मधून १२ तलवारी २ गुप्ती १ चॉपर बटन चाकू २ फायटर आणि कर सह सुमारे ६…

Read More

तलाठीला वाटली नाही लाज,
केवळ आठशे रुपयांची घेतली लाच

शिरपूर तालुक्यातील पिंपळे ( होळनांथे) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे यास आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. तक्रारदाराने धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून तलाठी बोरसे यास 800 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक…

Read More

अहिल्यापुर येथे बारव विहिरीची श्रमदानातून स्वच्छता,पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील ऐतिहासिक बारव विहिरीच्या स्वच्छतेसाठी सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी श्रमदान मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत विहिरीची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप पवार यांनी बुधवारी या विहिरीची पाहणी करून सूचना दिल्या होत्या.खानदेशातील बारव विहिरींना सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे .तसेच काही बारवांचा काळ बाराव्या तेराव्या…

Read More
Back To Top