फळ विक्रेत्याची 2 मुलांसह आत्महत्या; 21 सावकारांवर गुन्हा, 10 जणांना बेड्या

नाशिकच्या सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिराेडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दाेन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान शिराेडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या…

Read More

पोलिसांच्या समोर भाईच्या समर्थकांचा जल्लोष,गुन्हा दाखल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्यांची काही नियम आणि अटीवर सुटका करण्यात आलेली असतांना नाशिकरोड कारागृहाच्या बाहेर गंभीर घटना घडली आहे.आरोपीचं सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी एक नवीन पायंडा पडू लागला आहे. कारागृहतून एखाद्या गुंडाची किंवा…

Read More

दादा भुसे यांची सहकारमंत्र्यांशी चर्चा, बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र, शासन…

Read More

नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, बस-ट्रकची समोरासमोर धडक

नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात बस मधील १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला. या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर…

Read More

PMC ची संख्या 176 वर नेण्यासाठी नागरी संस्थांमध्ये नामनिर्देशित सदस्य वाढवणार – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

पुणे : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये किमान 161 निवडून आलेले नगरसेवक असतील आणि प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ही संख्या वाढेल. अशाप्रकारे, २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे पीएमसीमध्ये नगरसेवकांचे संख्याबळ १६६ असण्याची शक्यता आहे. नागरी संस्थांमध्ये नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेचे संख्या 176 वर पोहोचेल . मंगळवारी…

Read More

काँग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

नाशिक : काँग्रेसचे माजी आमदार व इंडियन नॅशनल ट्रेड युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अचानक छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना नाशिक मधील सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांची पत्नी व नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा…

Read More

नाशिक मध्ये बस चा अपघात १३ जण जखमी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बस थेट रस्त्यावरून उलटली बस उलटल्याने १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर २ जण गंभीर असल्याची माहिती मिळाली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाण्याहून ही…

Read More

सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ – संजय राऊत यांच दावा

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,…

Read More

नाशिकने ओढली धुक्याची चादर

नाशिक : शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून गारठा कायम असल्याचे पहायला मिळत असून सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. काही दिवसांपासून नाशिक मध्ये थंडी खूप वाढली आहे. पहाटेपासून तर धुके सकाळी पर्यंत तसेच असून नागरिक स्वेटर, कानटोपी व ई. वस्तू वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तर…

Read More

नाशिक मधील एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या

नाशिक : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल करंडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा येथील रहिवासी होता. त्याने सोमवार रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी अतुल ला…

Read More
Back To Top