फळ विक्रेत्याची 2 मुलांसह आत्महत्या; 21 सावकारांवर गुन्हा, 10 जणांना बेड्या

नाशिकच्या सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिराेडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दाेन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान शिराेडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या…

Read More

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, भीषण अपघातात दोन ठार

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले आणि पप्पू राजपूत…

Read More

पोलिसांच्या समोर भाईच्या समर्थकांचा जल्लोष,गुन्हा दाखल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्यांची काही नियम आणि अटीवर सुटका करण्यात आलेली असतांना नाशिकरोड कारागृहाच्या बाहेर गंभीर घटना घडली आहे.आरोपीचं सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी एक नवीन पायंडा पडू लागला आहे. कारागृहतून एखाद्या गुंडाची किंवा…

Read More

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, आजपासून भुसावळ- पुणे हुतात्मा दोन महिने रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ-पुणे-हुतात्मा एक्सप्रेस…

Read More

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून लुबाडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

राज्यभरात 12 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या ठाण्यातील टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करीत होते. आरोपींकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची…

Read More

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं पडलं महागात;भाजप नेता वर्षभरासाठी तडीपार

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी त्याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांचं एक पंजाबी गाणं नुकतंच रिलीज झालंय. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं….

Read More

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड,पाच महिलासह आठ जणांना अटक

विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. नवरी मुलगी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना या टोळीने लावला होता. यानंतर या तरुणांनी…

Read More

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडून तीन तास चौकशी

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज अमरावतीतील ‘एसीबी’ कार्यालयात ते तीन तास चौकशीत होते. नितीन देशमुख हे चौकशीत असताना ठाकरे गटाच्या एसीबी कार्यालयाचा बाहेर घोषणाबाजी आणि सोबतच शक्ती प्रदर्शन हि केले. देशमुख सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातून अमरावती जाण्यासाठी निघाले. देशमुख एकटे नव्हे तर सोबत पाचशे होऊन अधिक कार्यकर्ते अमरावती ला गेले होते. देशमुख यांना अटक होईल…

Read More

नियंत्रण सुटल्याने बस चा अपघात, ३० जण जखमी तर १४ गंभीर

लातूर : जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली उलटली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास लातूरहून एम. एच.२० बी. एल.२३७३ ही बस पुणे जाण्यासाठी ३० प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस बोरगाव काळे…

Read More

एमएडीसातील चटई कंपनीत आग, औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद : येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन वाहन दुर्घटनास्थळी पोहोचले होते. कंपनीत लागले आग जास्त पसरू नये म्हणून जास्त प्रमाणात पाण्याचे टँकर बोलावले होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथे हि कंपनी आहे. कंपनीत आग लागलीय अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. पण मात्र, अग्निशमन दलाच्या…

Read More
Back To Top