आंबेडकरांसोबत आल्यास राज्यासह देशात परिवर्तन दिसेल,प्रकाश आंबेडकर – शिवसेना युतीवर संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचंच नव्हे तर देशाचं राजकारण बदललेलं दिसेल, अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच…

Read More

नाशिक मधील एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या

नाशिक : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल करंडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा येथील रहिवासी होता. त्याने सोमवार रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी अतुल ला…

Read More

राज्यातील निवासी डॉक्टरांचा दुसऱ्या दिवशी ही संप सुरुच.

हिवाळी अधिवेशनात मागण्यामान्य न झाल्याने डॉक्टरांनी संपाला कालपासून सुरुवात केली. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. पण मात्र मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरात 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटल मधे इमर्जन्सी सेवा उपलब्द…

Read More

भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

नाशिक : पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना आजाराने गाठलं होत. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून…

Read More

अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल दुर्घटनेची चौकशी

नाशिक : जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. मुंढेगाव येथे सुमारे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन…

Read More

संभाजीराजे का झाले अजित पवारांवर आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यभरात रान पेटवल्यानंतर आज स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच…

Read More

धुळ्यात हमालाचा खून, डोक्यात वार करून मारेकरी फरारखळबळ

धुळे : शहरातील श्रीराम पेट्रोल पंप जवळ एक मध्यम वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पंपा शेजारील सार्वजनिकशौचालयाच्या मागील बाजूस ४५ वर्षीय विजय या हमाली काम करणाऱ्या इसमाचामृतदेह पडलेलाअसल्याचे बघून खळबळ उडाली. विजय यांच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्यामुळे त्याच्या हल्ला करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून शहरात हमाली…

Read More

पुण्यात तरुणाने स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करून पत्नी सोबतच सासू सासऱ्यांची हि केली फसवणूक

पुणे : एका ने स्वत: ला पेटवून घेतल्याचा प्रकार घडला. मात्र पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने मला पेटवून दिल्याचा आरोप केला. लखन काळे असे तरुणाचं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी लखन याच्या पत्नीसह सासू, सासरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु तपासात जखमीने स्वतःलाच पेटवून घेऊन सासू आणि सासऱ्यावर आरोप…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; २ तरुणी जागीच ठार, लहान मुलासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

ठाणे : मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहापुरातील कळंभे येथील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा आणि स्कुटी अशा तीन वाहनांना विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कुटी आणि…

Read More

‘ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही’; रामदास आठवलेंचा टोला

भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी ही काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि…

Read More
Back To Top