
अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन
धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….