अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन

धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….

Read More

पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी…

Read More

मिरची पिकाचे नुकसान, शेतकऱ्याने शेतात चक्क चारल्या बकऱ्या

हातातोंडाशी आलेले पीक जास्त पावसाने निकामी झाल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क बकऱ्याच चारल्या आहेत.शहादा तालुक्यातील पाडळदा गावच्या रहिवाशी असलेल्या अर्जुन भगवान चौधरी यांनी चिखली शिवरातील आपल्या चार ऐकर शेतात अडीच महिन्यापुर्वी सव्वा ते दिड लाख खर्च करुन मिर्चीची लागवड केली. मात्र जास्त पावसामुळे हे मिर्ची पिकच निकामी झाले आहे. या नुकसानी बाबत कृषी विभागाला अवगत…

Read More

शेतकऱ्यांनो..संधी घालवू नका,खरीप पिकाची पीक पाणी लावून घ्या !

तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास…

Read More

शेतकरी विरोधी ठरवत काँग्रेसने केला अर्थसंकल्पाचा निषेध, धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे – नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही. कर्जमाफीबद्दल शब्द नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. यामुळे आज २६ जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामकांत…

Read More

दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला मोठा पूर, घरामध्ये शिरले पाणी

दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क…

Read More

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

1 5 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार सोहळ्यालाकृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला….

Read More

अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…

Read More

मी नेहमी पुढील  30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो- आ. अमरिशभाई पटेल

शिरपूर तालुक्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार शिरपूर : शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड वर भर द्या, वृक्ष तोड करु नका. आम्ही हजारो, लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करुन जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपण करुन हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात, आपल्या…

Read More

धुळे खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का ? थेट सवाल

महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलची पत्रकार परिषद धुळे – खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का? असा थेट सवालकरीत शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीची सत्ता द्या, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या…

Read More
Back To Top