राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना मुंबई, दि. 22 : राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.  आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री…

Read More

अक्कलपाडा पाटाची दुरुस्ती करा ! नेर ग्रामस्थांची मागणी

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव…

Read More

अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन

धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….

Read More

पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी…

Read More

मिरची पिकाचे नुकसान, शेतकऱ्याने शेतात चक्क चारल्या बकऱ्या

हातातोंडाशी आलेले पीक जास्त पावसाने निकामी झाल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क बकऱ्याच चारल्या आहेत.शहादा तालुक्यातील पाडळदा गावच्या रहिवाशी असलेल्या अर्जुन भगवान चौधरी यांनी चिखली शिवरातील आपल्या चार ऐकर शेतात अडीच महिन्यापुर्वी सव्वा ते दिड लाख खर्च करुन मिर्चीची लागवड केली. मात्र जास्त पावसामुळे हे मिर्ची पिकच निकामी झाले आहे. या नुकसानी बाबत कृषी विभागाला अवगत…

Read More

शेतकऱ्यांनो..संधी घालवू नका,खरीप पिकाची पीक पाणी लावून घ्या !

तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास…

Read More

शेतकरी विरोधी ठरवत काँग्रेसने केला अर्थसंकल्पाचा निषेध, धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे – नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही. कर्जमाफीबद्दल शब्द नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. यामुळे आज २६ जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामकांत…

Read More

दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला मोठा पूर, घरामध्ये शिरले पाणी

दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क…

Read More

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

1 5 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार सोहळ्यालाकृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला….

Read More

अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…

Read More
Back To Top