महाराष्ट्र
दोंडाईच्यात पावसाळ्यात डांबरीकरण,अधिकाऱ्यांना माहितीच नाही
दोंडाईचा – शहरातील मोनाली हॉटेल पासून ते केशरानंद पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू आहे. विशेष म्हणजे पालिकेपासून अवघ्या काही अंतरावर सुरु असलेल्या या कामाबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नाही. मग संबंधित ठेकेदार कोणाच्या पाठबळावर एवढी हिम्मत करतोय कि अधिकारी त्याला पाठीशी घालताय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करू नये असा शासन…
शिंदखेडा मतदार संघात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा…रविन्द्र मिर्लेकर
शिंदखेडा :- मतदार संघातील गावागावात शाखा निर्माण करा, कार्यकर्त्यांची संख्या वाढवा , संपूर्ण तालुक्यात सेनेचा झंझावात निर्माण करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी…
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार
1 5 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार सोहळ्यालाकृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला….
आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या साथ जणांवर गुन्हा
नंदुरबार – आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी,…
अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील
अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…
धुळ्यात कॉरिडॉर समितीचे धरणे आंदोलन
धुळे – दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर हा केंद्राचा प्रकल्प धुळ्यासाठी मंजूर असून या कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज दि. 8 जुलै रोजी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे प्रमुख रणजीत राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाईन क्लब जेलरोड येथे…
धुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात सर्व जागा जिंकल्या
धुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवला. तर, माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा या निवडणुकीत पूर्णतः धुव्वा उडाला. या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी…
तिरुपती नगर रहिवाश्यांनी आयुक्तांच्या दरबारात मांडली रस्त्याची व्यथा
तात्पुरत्या सोयीसाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश धुळे : शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांच्या दरबारात रस्त्याच्या समस्येविषयी व्यथा मांडली. यावेळी आयुक्त पाटील यांनी सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांची पावसाळ्यात तात्पुरती सोय होण्यासाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याची निर्देश दिले.वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरात पावसामुळे नागरिकांना रहदारीसाठी रस्ताच…
विकास कामांच्या आढावा बैठकीला आ. जयकुमार रावल, आ.फारूक शहा यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांची दांडी
खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी दिल्यात सूचना, जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा धुळे – लोकसभा निवडणूक संपली आणि आता खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी कामाला सुरुवात केलीय. ६ जुलै ला जिल्ह्यातील विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र विषय शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा असताना या बैठकीला आ. फारूक शहा, आ. जयकुमार रावल यांनी…
मी नेहमी पुढील 30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो- आ. अमरिशभाई पटेल
शिरपूर तालुक्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार शिरपूर : शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड वर भर द्या, वृक्ष तोड करु नका. आम्ही हजारो, लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करुन जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपण करुन हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात, आपल्या…
