रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघांना चिरडले !

रस्त्याच्या कडेला थकून झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे जळगावमधील नशिराबादजवळ घडली. दिवसभर श्रम करून थकलेल्या या मजुरांनी फक्त काही तासांची विश्रांती घेतली, मात्र एका अज्ञात वाहनाने झोपलेल्या अवस्थेत त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील खुर्द गावात सध्या पुलाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर काम करत आहेत….

Read More

अपघातानंतर अटक न करण्यासाठी मागितली लाच ; एक हवालदार ताब्यात एक फरार

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन दुचाकीस्वरांच्या झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. दुसऱ्या दुचाकीस्वारांवर घुंह नोंदविण्यात येत असताना २ पोलीस हवालदारांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरे फरार झालेत. तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर…

Read More

नोकरी टिकवायची असेल तर पैसे द्या, शिपायाकडून मुख्याध्यापकाने घेतली लाच..

आपला भाऊ चेअरमन असल्याचे धमकावून शिपायांकडून पैशांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हि घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कुल येथे घडली. धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.आपल्या भावाची संस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर, शाळेतील प्रत्येक शिपायाला…

Read More

शिवरायांच्या देशात शिवरायच जास्त उपेक्षित

पहिल्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांचे परखड मत जळगाव । प्रतिनिधीशिवरायांचा देश म्हणवत असताना शिवरायांचीच जास्त उपेक्षा केली जात आहे. शिवाजी महाराजांवर भारतीयांसह ब्रिटीश,डच, पोर्तूगीज यांनीही विपूलन असे साहित्य लेखन केले आहे. त्यामुळे शिवरायांचे चरित्रात्मक अशी विपूल साहित्य संपदा असतानाही त्याचवर विश्वस्तरावर यापुव एकही संमेलन झालेले नाही. राजकारणी लोक केव राजकारणापुरताच शिवाजी…

Read More

पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…

Read More

धुळे जिल्ह्यात माळमाथा भागात जोरदार गारपीट;शेतात,रस्त्यांवर साचला खच,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

निजामपूर-साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील खोरी गावाच्या परिसरात झालेल्या अवकाळी वादळी वार्यासह गारपिटीने झालेल्या पावसाने शेकडो एकर क्षेत्रातील कांदा ,हरभरा,गहु,पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.आधीच आर्थिक टंचाई असलेल्या शेतकर्याचा या गारपिठ पावसामुळे तोडचा घास हिसकावला आहे.कापणीवर आलेला गहु हरभरा तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी या संकटामुळे ह तबल झालेला असुन शासनाच्या महसुल कृषी विभागाने तादकाळ…

Read More

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, आजपासून भुसावळ- पुणे हुतात्मा दोन महिने रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ-पुणे-हुतात्मा एक्सप्रेस…

Read More

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून लुबाडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

राज्यभरात 12 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या ठाण्यातील टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करीत होते. आरोपींकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची…

Read More

शिपुरातून गावठी कट्टे नेणाऱ्या टोळक्याला अटक

शिरपूर : येथे पोलिसांनी सहा जणांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडन ३ गावठी कट्टे जे बनावटीचे होते. आणि जिवंत काडतुससह ७ लाख ६६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा हि गुन्हेगारांना कस्टडी मधे घेऊन त्या आरोपी विरुद्ध शस्त्रबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईटी सत्रासेन मार्गावर एका वाहनातून गावठी कट्ट्याची विनापरवाना वाहतूक…

Read More

जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्‍यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या…

Read More
Back To Top