शिंदखेड्यात दिला भिल्ल समाजाने विकास आणि परिवर्तनाचा नारा

धुळे जिल्यातील शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्तपरिवर्तन सभा घेण्यात आली. दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार शिक्षण,आरोग्य ,व्यसनमुक्त ,समाज, जल जंगल…

Read More

तिरुपती नगर रहिवाश्यांनी आयुक्तांच्या दरबारात मांडली रस्त्याची व्यथा

तात्पुरत्या सोयीसाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश धुळे : शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांच्या दरबारात रस्त्याच्या समस्येविषयी व्यथा मांडली. यावेळी आयुक्त पाटील यांनी सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांची पावसाळ्यात तात्पुरती सोय होण्यासाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याची निर्देश दिले.वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरात पावसामुळे नागरिकांना रहदारीसाठी रस्ताच…

Read More

विकास कामांच्या आढावा बैठकीला आ. जयकुमार रावल, आ.फारूक शहा यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांची दांडी

खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी दिल्यात सूचना, जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा धुळे – लोकसभा निवडणूक संपली आणि आता खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी कामाला सुरुवात केलीय. ६ जुलै ला जिल्ह्यातील विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र विषय शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा असताना या बैठकीला आ. फारूक शहा, आ. जयकुमार रावल यांनी…

Read More

शहाद्याचे बसस्थानक नव्हे, हे तर समस्यांचे ‘आगार’

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची खड्डांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अशातच प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतत आहे. दुसरीकडे प्रवाश्यांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामधुन दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचे चित्र आहे….

Read More

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.संजीव गिरासे

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथे एकदिवसीय राज्यस्तरीय बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील कथा, कादंबरीकार व आदिशक्ती धनदाईमाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांची निवड करण्यात…

Read More

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवा, युवा सेनेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी

धुळे : इयत्ता १०वी – १२वीचे निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र धुळ्यातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करताना दिसत आहेत. या बाबत विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी आणि युवा सैनिकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज…

Read More

परसुळे गावातील अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहाराचे वाटप – तक्रार

धुळे – शिंदखेडा तालुक्यातील परसुळे गावात अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषणआहार दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत आदिवासी टायगर सेनेने तक्रार केली असून या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.आंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना सकस व पोषक आहार मिळाला पाहिजे. यातून कुपोषणासारखी समस्या पळवून लावता येऊ शकते या उद्दात हेतूने शासनाने मोफत पोषण आहार…

Read More

धुळ्यात भाजपचा झेंडा मातीत पुरून रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे – शहरातील देवपुरात एस एस व्ही पी एस कॉलेज समोरील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. यामुळे वाहतुकीस मोठा खोल्मबा होत असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महानगरपालिका, भूमिगत गटार व भाजपा विरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले आहे की , धुळे शहरांमध्ये…

Read More

रस्त्यावर खड्डेच खड्डे , वाहने चालवायची कशी ? सवाल

शहादा – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरालगत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणं झालीय. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहेत. खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी होते आहे.शहादा शहरातील पाडळदा चौफुली ते लोणखेडा दरम्यान गेल्या चार महिण्यापासुन जड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थीती गंभीर झाली आहे. पाटील वाडी बंगल्या समोर तसेच…

Read More

अहिल्यापुर येथे बारव विहिरीची श्रमदानातून स्वच्छता,पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील ऐतिहासिक बारव विहिरीच्या स्वच्छतेसाठी सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी श्रमदान मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत विहिरीची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप पवार यांनी बुधवारी या विहिरीची पाहणी करून सूचना दिल्या होत्या.खानदेशातील बारव विहिरींना सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे .तसेच काही बारवांचा काळ बाराव्या तेराव्या…

Read More
Back To Top