अमित शाह हे तडीपार गृहमंत्री – जयंत पाटील यांचा घणाघात
शिंदखेड्यात राष्ट्रवादी निष्ठावंतांचा मेळावा दोंडाईचा । प्रतिनिधीदेशात 400 पार करण्याचा नारा देणाऱ्यांना 240 वर थांबवले यात खरा लोकशाहीचा विजय झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदखेडा येथे मन मिरा मंगल कार्यालयात निष्ठवांत कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.. महाविकास आघाडीच्या काळात सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला…
