
नाशिक येथे खासगी बसला लागली भीषण आग 15 प्रवासी जळून ठार, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
नाशिक-औरंगाबाद रोडवर पहाटे 4/4.30 दरम्यान हॉटेल मिर्ची जवळ खाजगी बस चा मोठा अपघात झाला. यात बस पूर्ण जळून खाक झाली.बस मधील 30 पैकी किमान 15 प्रवासी जळुन ठार झाल्याचा संशय असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.उर्वरीत प्रवास्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मृत पावलेल्या…