धुळ्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला जम्मू-काश्मीरमधील हत्याकांडाचा तीव्र निषेध
धुळे: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील निर्दोष नागरिकांवर केलेल्या हत्याकांडाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने तीव्र शब्दांत निंदा केली आहे. धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या करणे अत्यंत दुःखद आणि घृणास्पद कृत्य आहे, असे अभाविपने म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. अभाविपने या दहशतवादी कृत्याचा आणि कट्टरपंथी हिंसाचाराचा…
