नाशिक मध्ये बस चा अपघात १३ जण जखमी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बस थेट रस्त्यावरून उलटली बस उलटल्याने १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर २ जण गंभीर असल्याची माहिती मिळाली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाण्याहून ही…

Read More

शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय मैदानात चर्चांना सुरुवात झाली आहे. तसेच ही नव्या राजकारणाचा खेळ तर नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. असाच प्रश्न भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर…

Read More

भाजप नेते नीलेश राणे यांची रोहित पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली. यावर आमदार रोहित पवार यांचे क्रिकेटमधील योगदान काय, हे समजले नाही, अशी टीका भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केली आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण मात्र,…

Read More

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाने साधला एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

मुंबई : भाजपचा कथित कट उधळून लावा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या आणि रोजीरोटी वाचवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केली..2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने आपली गणिते सुरू करून दिलेली आहेत. म्हणूनच गेल्या 60 वर्षात मराठी माणसाच्या रक्त आणि घामाने निर्माण केलेली महाराष्ट्राची संपत्ती हिरावून घेण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

Read More

पोलीस भरतीत उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात,नांदेडमधील घटना

नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजीत इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात घेण्यात आला आहे. मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन देखील या उमेदवाराकडे सापडलं आहे. तर नांदेड पोलिसांकडून याप्रकरणी संबधित तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.सद्या राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रकिया सुरु आहे. दरम्यान नांदेड पोलीस दलात देखील 185 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली…

Read More

नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला 5 वर्षीय चिमुकलीचा गळा

नायलॉन मांजा वापर, विक्री, साठा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरी छुप्या मार्गाने याची विक्री जोरात सुरु असून याचा फटका घराशेजारी खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला बसला आहे. गळ्यावर मांजा घासल्याने तिचा गळा कापला गेला असून तिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपुरातील फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत…

Read More

सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ – संजय राऊत यांच दावा

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,…

Read More

नाशिकने ओढली धुक्याची चादर

नाशिक : शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून गारठा कायम असल्याचे पहायला मिळत असून सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. काही दिवसांपासून नाशिक मध्ये थंडी खूप वाढली आहे. पहाटेपासून तर धुके सकाळी पर्यंत तसेच असून नागरिक स्वेटर, कानटोपी व ई. वस्तू वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तर…

Read More

मुंबई : धावत्या लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ…

Read More

जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्‍यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या…

Read More
Back To Top