
भाजपने ईव्हिम मशीनमध्ये घोळ केला;पराभूत उमेदवारांचा आरोप
राज्यभरात भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आराेप उमेवार गितांजली कोळी यांनी केला आहे.साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गितांजली कोळी यांनी सांगितले की, गावातून तुम्हाला मतदान कसे पडले नाही म्हणून अनेक फोन…