
महाराष्ट्र

मिरची पिकाचे नुकसान, शेतकऱ्याने शेतात चक्क चारल्या बकऱ्या
हातातोंडाशी आलेले पीक जास्त पावसाने निकामी झाल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क बकऱ्याच चारल्या आहेत.शहादा तालुक्यातील पाडळदा गावच्या रहिवाशी असलेल्या अर्जुन भगवान चौधरी यांनी चिखली शिवरातील आपल्या चार ऐकर शेतात अडीच महिन्यापुर्वी सव्वा ते दिड लाख खर्च करुन मिर्चीची लागवड केली. मात्र जास्त पावसामुळे हे मिर्ची पिकच निकामी झाले आहे. या नुकसानी बाबत कृषी विभागाला अवगत…

दोंडाईचा पोलीसांची मोठी कारवाई
अचानक नाकाबंदी, ९ विना नंबर वाहने जप्त, ११ हजार पाचशे रुपये दंड वसूल, पाच ठिकाणी जुगारावर कारवाई दोंडाईचा- येथे दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक ठिक ठिकाणी शहरात नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दोन वेगवेगळ्या कारवाई करून यात विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करून अकरा हजार पाचशे रुपये दंड…

शिंदखेड्यात दिला भिल्ल समाजाने विकास आणि परिवर्तनाचा नारा
धुळे जिल्यातील शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्तपरिवर्तन सभा घेण्यात आली. दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार शिक्षण,आरोग्य ,व्यसनमुक्त ,समाज, जल जंगल…

बोकड कापायच्या सूऱ्याने 70 वर्षाच्या वृद्धाला कापले, खुन्याला ठोकली जन्मठेप
सरकार पक्षातर्फे ॲड.अजय सानप यांनी केलेला युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी दिली शिक्षा धुळे – तालुक्यातील वार गावातील खुनाच्या घटनेत दि.१९ मार्च २०२१ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० च्या दरम्यान आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याने आत्माराम हिरामण पारधी (वय. ७० वर्षे) रा.वार ता. जि.धुळे यांच्या डोक्यावर, हातावर, बोटावर बोकड कापण्याचे…

शेतकऱ्यांनो..संधी घालवू नका,खरीप पिकाची पीक पाणी लावून घ्या !
तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास…

धुळे शहरातील तरुणांसाठी रोजगाराची/नोकरीची सुवर्णसंधी
भव्य रोजगार / नोकरी मेळाव्याचे आयोजन “रोजगार व युवा विकास” हेच आदरणीय शरदचंद्र पवार यांचे धोरण राहिले असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे शहर जिल्हाध्यक्ष .रणजीत राजे भोसले यांच्या वतीने धुळे शहरातील तरुणांसाठी “भव्य रोजगार / नोकरी मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, बेंगलोर, संभाजीनगर…

दोंडाईचा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी निरीक्षक किशोर परदेशी यांच्यासमोर मोठी आव्हाने
अतिरिक्त एपीआय निलेश मोरे कडून निरीक्षक किशोर परदेशी यांनी स्विकारला पदभार दोंडाईचा- (श. प्र.) जनहितार्थ, प्रशासकीय कारणावरून तसेच कायदा सुव्यवस्थाची स्थिती प्रभावीपणे अंमलबजावणीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बदली नरडाणा पोलीस ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी धुळे नियंत्रण कक्ष येथील…

सकारात्मक जीवन शैलीने ताण तणाव कमी होऊ शकतो, मान्यवर डॉक्टरांनी केले प्रशिक्षणार्थी पोलिसांना मार्गदर्शन
आरंभ फाउंडेशन ने राबविला उपक्रम धुळे -आपल्या दैनंदिन जीवनात रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ताणतणाव वाढतच असतो. त्याचे नियोजन कशाप्रकारे केले आणि सकारात्मक विचार शैली ठेवून कामाचे नियोजन केले, तर ताण तणाव कमी करता येऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले. प्रशिक्षणार्थी पॉकीस बांधवांसमोर ते बोलत होते.धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आरंभ फाउंडेशन च्या वतीने दिनांक…

लाडक्यांसाठी योजना आणणाऱ्या सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडला, ही खरी शोकांतिका-बालरोग तज्ञ डॉ अभिनय दरवडे
धुळे पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले, गरीब, वंचित, परिस्थिती मुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या धुळे शहरातील समता शाळेतल्या गरजू 60 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉ मिनल दरवडे यांनी गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ चे वाटप केले.. गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर…

धुळेकरांना अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने मिळणार “डिस्काउंट कार्ड”… स्वतंत्र अँपमुळे आता खरेदीची चिंता होणार कमी
धुळे I प्रत्येकाला दररोज कुठे न कुठे, कोणती न कोणती वस्तू खरेदी करावीच लागते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आरोग्याच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मेडिसिनवर अमाप खर्च होणे, हे सारे टाळता येणारे नाही. परंतु महागाईमुळे जनत्याला होणारा त्रास विचारात घेऊन धुळे महानगरीत सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी ही…