
हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर
धुळे देवपूर प्रभाग क्र. 2 मधील ओमशिवम नगर, भगवती कॉलनी आणि पांडव नगर परिसरातील नागरिकांना मागील काही काळापासून हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हितेश अग्रवाल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. बीबीसी हॉटेलजवळील हायवेवरील मोरी ही पाण्याने पूर्णपणे भरून…