कापडणेकरांचे थाळीनाद आंदोलन; शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतीला इशारा
कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावे, या मागणीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी थाळीनाद आंदोलन करत ग्रामपंचायत व प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा लोकशाही मार्ग अवलंबण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पाणीप्रश्नी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं,…
