परसुळे गावातील अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहाराचे वाटप – तक्रार

धुळे – शिंदखेडा तालुक्यातील परसुळे गावात अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषणआहार दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत आदिवासी टायगर सेनेने तक्रार केली असून या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.आंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना सकस व पोषक आहार मिळाला पाहिजे. यातून कुपोषणासारखी समस्या पळवून लावता येऊ शकते या उद्दात हेतूने शासनाने मोफत पोषण आहार…

Read More

धुळ्यात भाजपचा झेंडा मातीत पुरून रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे – शहरातील देवपुरात एस एस व्ही पी एस कॉलेज समोरील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. यामुळे वाहतुकीस मोठा खोल्मबा होत असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महानगरपालिका, भूमिगत गटार व भाजपा विरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले आहे की , धुळे शहरांमध्ये…

Read More

शिवरायांच्या देशात शिवरायच जास्त उपेक्षित

पहिल्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांचे परखड मत जळगाव । प्रतिनिधीशिवरायांचा देश म्हणवत असताना शिवरायांचीच जास्त उपेक्षा केली जात आहे. शिवाजी महाराजांवर भारतीयांसह ब्रिटीश,डच, पोर्तूगीज यांनीही विपूलन असे साहित्य लेखन केले आहे. त्यामुळे शिवरायांचे चरित्रात्मक अशी विपूल साहित्य संपदा असतानाही त्याचवर विश्वस्तरावर यापुव एकही संमेलन झालेले नाही. राजकारणी लोक केव राजकारणापुरताच शिवाजी…

Read More

शिक्षक मतदारसंघासाठी 93.48% मतदान

२१ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद बंद धुळे । प्रतिनिधीनाशिक शिक्षक मतदारसंघसाठी आज 26 जून रोजी मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली . सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जिल्हे मिळून 93. 46 टक्के मतदान झाले. एकूण 69 हजार 368 मतदारांपैकी 64 हजार 846 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात नंदुरबार मध्ये 96.12 टक्के, धुळे 93.77 टक्के, जळगाव…

Read More

धुळ्यात चोरीच्या पाच मोटार सायंकाळी जप्त, एकाला अटक

धुळे । प्रतिनिधीचोरीस गेलेल्या पाच मोटारसायकल जप्त करतानाच एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली.गर्दीच्या ठिकाणाहून मोटार सायकली चोरीस जाण्याच्या घटना वाढत असल्याचे बघून पोलीसानी वेगात कारवाया सुरू केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार आज 26 जून रोजी धुळे बस स्थानकाच्या आवारातील शौचालयाजवळ एक व्यक्ती…

Read More

रस्त्यावर खड्डेच खड्डे , वाहने चालवायची कशी ? सवाल

शहादा – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरालगत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणं झालीय. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहेत. खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी होते आहे.शहादा शहरातील पाडळदा चौफुली ते लोणखेडा दरम्यान गेल्या चार महिण्यापासुन जड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थीती गंभीर झाली आहे. पाटील वाडी बंगल्या समोर तसेच…

Read More

माकप आणि शेतकरी मजूर युनियनचा शहाद्यात मोर्चा

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा उपविभागीय कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महासर्हटर राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.हातात लाल झेंडे आणि घोषणाबाजी करीत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला.. प्रलंबित वन दावे ताबडतोब मंजूर करून जमिनींचे वाटप आणि सातबारे उतारे देण्यात यावे हि मोर्चेकऱ्यांचे प्रमुख मागणी आहे.. याशिवाय गायरान व पडीत जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी.. या ठिकाणी…

Read More

पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून,कुलीडाबर ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते.तळोदा तालुक्यातील कुलीडाबर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अतिदुर्गम भागातील सुमारे 300 लोकसंख्या असणारे गाव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील या गावाला जोडणारा पक्का…

Read More

मी काही आक्षेपार्ह्य बोललेच नाही – खा.शोभाताई बच्छाव लोकप्रतिनिधी म्हणून फोन उचलणे क्रमप्राप्त..

मी काही आक्षेपार्ह्य बोललेच नाही – खा.शोभाताई बच्छाव यांचे स्पष्टीकरण. धुळ्याच्या खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. मालेगाव मधील एक गुरांच्या व्यापाऱ्याने थेट संपर्क साधून पोलिसांनी पकडलेली आपली गुरे सोडवून देण्याची मागणी केली आहे. यावरून सोशल मीडियावर टीकेचे लक्ष ठरलेल्या खासदार.डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आपले म्हणणे व्यक्त केले…

Read More

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

Read More
Back To Top