
शेतकऱ्यांनो..संधी घालवू नका,खरीप पिकाची पीक पाणी लावून घ्या !
तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास…