निवडणुकीतील विजयानंतर घडला धक्कादायक प्रकार, जळगावात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच मात्र, जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या…

Read More

जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन

महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन…

Read More

नाशिक येथे खासगी बसला लागली भीषण आग 15 प्रवासी जळून ठार, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नाशिक-औरंगाबाद रोडवर पहाटे 4/4.30 दरम्यान हॉटेल मिर्ची जवळ खाजगी बस चा मोठा अपघात झाला. यात बस पूर्ण जळून खाक झाली.बस मधील 30 पैकी किमान 15 प्रवासी जळुन ठार झाल्याचा संशय असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.उर्वरीत प्रवास्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मृत पावलेल्या…

Read More

तलाठीला वाटली नाही लाज,
केवळ आठशे रुपयांची घेतली लाच

शिरपूर तालुक्यातील पिंपळे ( होळनांथे) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे यास आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. तक्रारदाराने धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून तलाठी बोरसे यास 800 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक…

Read More

गोळीबारात तरुणाचा मृत्यू, पैशांच्या वादातूनझाला खून

वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या…

Read More

धुळे महापालिकेच्या सभेत जोरदार राडा

धुळे महानगर पालिकेच्या महासभेत अजेंड्यावरील विषयांसोबतचं इतर विषयांवर चर्चा सुरु होती.. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित केंद्र सरकार ने ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.. त्या अनुषंगाने धुळे महानगरातील नागरिकांना घरांवर लावण्यासाठी तिरंगा उपलब्ध करून द्यावा या साठी सर्व नगर सेवकांनी एका महिन्याचे मानधन देऊन त्यातून तिरंगा उपलब्ध करावा अशी सूचना भाजपा नगर…

Read More

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याशी सहमत नाही

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विकास कामांच्या शुभारंभ निमित्त आज 30 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मराठी उद्योजकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. पत्रकारांनी त्यांना राज्यपालांच्या वक्तव्या संदर्भात छेडले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही कारण मराठी उद्योजकानी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले असून…

Read More

साक्री तालुक्यात पुरात वाहून एकाचा मृत्यू

साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील नवेनगर येथिल पंडित मोतिराम साबळे(वय५५) याचा टाकळी नाल्याला आलेल्या पुरात वाहुन म्रुत्यु. परवा पंडीत साबळे हा ५५वर्षे वयाचा शेतकरी कामासाठी शेतात गेला होता .शेतातून परतत असताना टाकळी नाल्यातुन ऊतरतांना पाण्याचा प्रवाह लक्षात आला नाही व तो पुरात वाहून गेला ही घटना दी.११रोजी घडली सदर शेतकरी रात्री घरी आला नसल्याने घरचे नातेवाईक…

Read More

माजी आमदार प्रा. शरद पाटील पुन्हा शिवसेनेत

धुळे ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रा पाटील हे सध्या काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पूर्वा श्रमीचे काँग्रेसी असलेल्या प्रा पक्तही यांनी त्या वेळी बंड करून काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले. मंत्री रोहिदास पाटील यांच्या विरोधात टोकाचे राजकारण केले. पहिल्या पराभवानंतर प्रा पाटील यांनी…

Read More

पांझरा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी

अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग धुळे प्रतिनिधी: धुळे आणि साक्री तालुक्यांच्या सीमा रेषेवर असलेल्या अक्कलपाडा निम्मं पांझरा प्रकल्पाच्या क्षेत्रात 2, 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पात पाणी पातळी वाढली आहे. या प्रकल्पातून पांझरा नदी पत्रात 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतो आहे. पुढील 72 तासात अजून पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नदीच्या…

Read More
Back To Top