धुळ्यात पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर मुक्ती दिनाचे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे स्मरण

“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पण करावे” या समतेच्या संदेशाची शिकवण देणाऱ्या पू. साने गुरुजींच्या ऐतिहासिक उपोषणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व समाजासाठी खुले झाले, त्या ऐतिहासिक घटनेला आज ७८ वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे ‘समता दिन’ म्हणून महत्त्व लक्षात घेत धुळे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात…

Read More

धुळे शहरातील व्यापार वृद्धीसाठी कटिबद्ध – आ. अनुप अग्रवाल

धुळे शहरातील व्यापार अधिक वाढावा यासाठी जुन्या मनपाच्या संकुलातील व्यापाऱ्यांनी आपले करार संपल्यानंतरचे भाडे कोणताही दंड किंवा व्याज न भरता ३१ मेपूर्वी भरावे आणि नवीन करार करून घ्यावा, असे आवाहन आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी केले. धुळे व्यापारी महासंघाच्या बिझनेस फोरम ग्रुप तर्फे आयोजित २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन कार्यक्रमात आमदार अग्रवाल यांनी शहरात सुरू…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ९ मे रोजी महाराष्ट्रातील सुरक्षेची तयारी आणि सज्जतेबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अधिकारी वर्गाला काही स्पष्ट सूचना दिल्या: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

नववधूचं कुंकू ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित…पाचोऱ्यातील जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच देशासाठी पुन्हा वर्दीत

मागील आठवड्यात काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने ७ मे रोजी मोठं पाऊल उचलत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या कारवाईत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी हवाई हल्ले करून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे, आणि त्यामुळे देशभरातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील…

Read More

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी अवकाळी पावसामुळे पिकांबरोबरच घरांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली असून झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे. अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिल्यात. जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाबरोबर गारपीटीमुळे साक्री व शिरपूर तालुक्यासह इतर ठिकाणीही शेत पिकांसह…

Read More

धुळ्यात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यान्वित

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात 1 मे पासून माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित झाल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश…

Read More

धुळे जिल्ह्यात प्रशासनाची तत्परता; भाटपुरा येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. बालविवाहासंदर्भात माहिती 5 मे रोजी चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झाली. त्यानंतर धुळे येथील चाईल्ड हेल्पलाईनचे…

Read More

आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाचा ऐतिहासिक बारावी निकाल – 18 पैकी 18 शाखांचा 100% यश

शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाने यंदा बारावी परीक्षेच्या निकालात सर्व 18 शाखांचा 100% निकाल लागवून नवा शैक्षणिक आयाम गाठला आहे. एकूण 1856 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 1852 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संकुलाचा एकत्रित निकाल 99.78% इतका लागला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 6 जणांनी 90% पेक्षा अधिक आणि 116 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण मिळवले…

Read More

धुळेच्या नॉर्थ पॉईंट स्कूलचा दहावीमध्ये शंभर टक्के निकाल; शुभ उपाध्ये प्रथम

श्री शिविप्र संस्थेच्या नॉर्थ पॉईंट इंग्लिश मिडियम स्कूलचा आयसीएसई बोर्डाअंतर्गत इयत्ता दहावीचा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर झाला असून, शाळेने १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं आहे. शाळेतील शुभ मनिष उपाध्ये याने ९८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, संपूर्ण जिल्ह्यात गौरवाचे…

Read More

आमदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप

राजस्थानमधील बागीदौरा येथील भारत आदिवासी पक्षाचे आमदार जयकृष्ण पटेल यांना २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. खाणकाम विषयक प्रश्न विधानसभेतून हटवण्यासाठी त्यांनी एका कंपनीकडून तब्बल १० कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे. राजस्थान भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात कारवाई करत आमदाराला अटक केली आहे. कंपनीकडून तडजोडीतून सुरू झाला लाचखोरीचा खेळजयकृष्ण पटेल…

Read More
Back To Top